ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आपत्ती व्यवस्थापन
या विभागात आपत्ती व्यवस्थापना संबधी विविध माहिती दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन चक्र
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटकांची माहिती.
आपत्ती व्यवस्थापन कार्य पद्धती
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन घडयाळ.
ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.
भूस्खलनाचे आपत्ती व्यवस्थापन
उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे, दरडी कोसळल्याने तसेच जमीन खचल्याने भाविक व नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अचानक आलेल्या या आपत्तींमुळे भाविक व नागरिक गोंधळून जाणे स्वाभाविक आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी
नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनावर मार्गदर्शक सूचना
आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा
दिल्ली शहराला १७२० सालापासून पाचवेळा पाच रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. दिल्लीची गणना सेस्मिक झोनच्या चौथ्या श्रेणीत करण्यात येते.
आपत्ती व्यवस्थापन - समुदाय
आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आला, विज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झालं वगैरे.
आपत्तीनिवारणात 'त्यांचा'ही सहभाग!
आपत्ती व्यवस्थापनात पहिला टप्पा आपत्तीची तीव्रता घटविणे हा असतो. गेले दशकभर ' युनो ' यासाठी जागृती मोहिमा राबवत आहे.
आपत्ती व्यवस्थापनातील करिअर
आपत्ती व्यवस्थापन करिअर विषयक माहिती.
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.
केळीवरील करपा रोगावर खबरदारी हा उपाय!
केळीसह इतर पिकांवरील नैसर्गिक आपत्तीचे पूर्णपणे निर्मूलन होऊ शकत नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपत्तीवर मात करून शेती उत्पादन वाढवू शकतात.
नैसर्गिक संकट व आणीबाणी
कोणत्या ही नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीच्या दरम्यान, मुलांना सर्वांत जास्त मानसिक धक्का लागू शकतो किंवा कोणता ही रोग यांना फार लवकर धरतो आणि म्हणूनच यांच्याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.
आपत्कालीन पीक नियोजन
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.
टंचाईपूर्व नियोजनात पशुपालक
येत्या उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागेल हे स्वीकृत सत्य असले, तरी आज करता येणाऱ्या पूर्वनियोजनात पशुपालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
English to Hindi Transliterate